Posts

Showing posts from November, 2018
Image
हरलो तरी सत्कार ! कल्याण च्या जागृती मंडळाचे जवळ जवळ ४०० सदश्य होते . वार्षिक सदश्य फी  १२ रुपये . कल्याण ईस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भ मधून नौकरी साठी आलेले सुशिक्षित आंबेडकरवादी लोक राहत असत मग नाशिक, सांगली, सातारा , मराठवाडा तील सुशिक्षस्त नौकरीदार लोक आले , या सर्वानी जागृती मंडळ स्थापन  केले होते या मध्ये माझे मित्र देवचंद अंबाडे प्रमुख होते . मंडळाने तिसगाव रोड वर करपे कडून आधी भाड्यावर व नंतर विकत  घेऊन त्या छोट्याश्या कार्यालयातून मंडळाचे काम काज बघितले जात  ase . वाचनालय  चालविणे  हा  प्रमुख उपक्रम  होता  आणि आंबेडकर जयंती आयोजित करणे लोक प्रभोधन साठी जयंती निमित्य विचारवंतांचे भाषण ठेवणे असे कार्यक्रम असत .नंतर नालंदा मराठी बालवाडी , प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय  सुरू ते या लहानश्या हाल वजा आफिस मध्ये . कालांतराते जिमी बाग  काही जागा घेतली काही वर्ग खोल्या बांधल्या . शाळेची भरभराट होत गेली , विध्यर्थी सुद्धा बरेच होते . असं असं सी चा निकाल सुद्धा चांगला लागत असे .   मंडळाच्या कार्यकारित विदर्भ चे ...
Image
केम छो गुजरात ! सहाय्यक अकाउंट्स ऑफिसर म्हणून नैनी ला ऍबसॉरब झाल्या नंतर एक वर्षा नंतर मुंबई रेजिनल ऑफिस आणि मुंबई शिपिंग - कलेअरन्स ऑफिस साठी सहाय्यक इंटर्नल ऑडिटर म्हणून जागा निघाली मी त्या साठी अर्ज केला . मला सिलेक्ट करण्यात आले आणि मी मुंबई ला इंटर्नल ऑडिटर म्हणून आलो ते वर्ष १९८४ होते . नरिमन पॉईंट आजचे यशवंतराव चव्हाण मेमोरियल जवळ आमचे आय टी आय लिमिटेड चे रेजिनल ऑफिस होते त्याचे रेजिनल मॅनेजर मोटवानी होते , अद्मिण मध्ये गोरे सहायाय मॅनेजर , विश्वास , अंबेरनाथ इंजिनीरिंग चे डेप्युटी व सहा मॅनेजर होते . मुंबई रेजिनल ऑफिस च्या अंतर्गत बरेच उप कार्यालय येत होते जसे गोवा ,नागपूर , रायपूर , अहमेदबाद , कोटा म्हणजे महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , मध्य प्रदेश हे मुंबई रेजिनल ऑफिस च्या क्षेत्रात येत होते तर मुंबई शिपिंग आणि केअरन्स ऑफिस हे दिल्ली , कलकत्ता , मद्रास सारखे इम्पोर्ट , एक्स्पोर्ट बघणारे कार्यालय होते , मुंबई ला कोशी डेप्युटी मॅनेजर होते त्याच्या खाली , भगत, डिकॉस्ता अधिकारी होते . सी धनशेखर अकाउंट्स ऑफिसर म्हणून नाव नियुक्त झाले होते आणि जंगम , फर्नांडिस ,कृष्णन ,नटराजन ...
Image
कोहिनुर हिरा तो सोडून जुन्या गारगोट्या घेऊन निदान आम्ही विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म विरुद्ध नेटिव्ह हिंदू हि लढायी आम्ही लढणार नाही . विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मियांनी बोथट आणि वैचारिक भ्रस्ट आणि भेसड केलेली आगमिक शास्त्रे आणि शास्त्रे घेऊन आज आपण काय करू शकतो ? काही नाही . मुळात वैदिक ब्राह्मण धर्मीय किती तर इनमीन ३ टक्के पण प्रचार तंत्र , आणि संघटित पणा या मुळे ते वाटेल ते सांगत सुटले आहेत आणि ते सुद्धा हजारदा छाती ठोक , बिनधास्त मात्र भित्रा ९७ टक्के मूळ भारतीय , नेटिव्ह हिंदू समाज आजूनही धर्मात्मा कबीर हेच आज आपले गुरु आणि सेनापती समजून त्यांची वाणी बीजक हाच सत्य , खरा हिंदू धर्म सांगत नसतील तर परिघावरची चळवळ करून काय फायदा . वैदिक ब्रह्मींधर्म आणि विदेशी ब्राह्मण यांच्या मर्म स्थळावर आसूड ओढले नाही , त्या वर सरळ वार केला नाही तर हिंदू नि काय करावे नेमके हेच ना समजल्याने ते भरकटतच राहणार आणि वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजेच हिंदू धर्म , वेदाचे उगम हिंदुस्थानातच , वर्ण वेवस्था शास्त्रोक्त आणि हिंदू हिथं चे रक्षक ब्राह्मण हेच असेच चालत राहणार . ते नको असेल तर वैदिक ब्राह्मण ध...